अंतिम पैसेवारी 2025 जाहीर | 50 पैशांखालील जिल्हे, कर्जमाफी व पीक विमा मोठा दिलासा
जय शिवराय मित्रांनो! खरीप हंगाम 2025 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा अधिकृत आधार ठरणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंतिम पैसेवारी 2025. अंतिम पैसेवारी ही केवळ आकडेवारी नसून, तीच कर्जमाफी, पीक विमा (Crop Insurance) आणि शासकीय सवलतींसाठी निर्णायक ठरणार आहे. … Read more