आज आहे 30 मे 2025, आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान अंदाज देणार आहे.

🔴 राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी, इतका पाऊस पडला, मग आता उघडणार कधी ?
राज्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो कि, उद्या पासून ३१ पासून ते ६ जून पर्यंत असं जोरान वारं सुटणार आहे, पाऊस येणार नाही त्यामुळं काही चिंता करायची गरज नाही.
परत पाऊस कधी येणार ?
🔴 पण तुम्ही काय करा शेतीची कामे ६ जूनपर्यंत करून घ्या, कारण राज्यामध्ये ७ ,८ ,९ ,१ ० जून असे ४ दिवस परत पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं.
७ ,८ ,९ ,१ ० जूनचा पाऊस भाग बदलत बदलत पडणार आहे,म्हणून हा अंदाज लक्षात घ्या.
पण राज्यात मात्र, ६ जून पर्यंत हवामान कोरड राहणार आहे, पाऊस काही येणार नाही, त्यामुळं काही चिंता करायची गरज नाही.
फक्त आजपासून, आज जोराने वारे सुटतील, वारं सुटल्याचा नंतर उद्यापासून चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे.
पण राज्यात काय झालं, इतका पाऊस पडलं आणखी जवळपास ८ -१० दिवस वापसा होत नाही, पण विनंती जसं रान तयार होईल तस तुम्ही तयार करा कारण कि राज्यामध्ये ७ ते १ ० जून परत थोडा पाऊस येणार आहे, तो पाऊस सगळ्या विभागामध्ये पडणार आहे, दररोज भाग बदलत पडणार आहे.
आज ३० मे पासून ते ६ जुन २०२५ पर्यंत हवामान कोरड राहणार आहे, खूप काही मोठा पाऊस येणार नाही, धन्यवाद.