महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान, पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू – संपूर्ण माहिती
मित्रांनो, राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून, हवामान विभागाने 22 ते 23 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाची तीव्रता कायम राहील असा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट, काहींना ऑरेंज अलर्ट, तर काहींना येलो अलर्ट देण्यात आले आहेत. या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान … Read more