तुमच्या तालुक्यात किती पाऊस झाला? जाणून घ्या ताजी आकडेवारी
मित्रांनो, राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिशय जोरदार पाऊस होत आहे. हा पावसाचा जोर 23 ऑगस्टपर्यंत किंवा कदाचित 30 ऑगस्टपर्यंत सुरू राहू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. नांदेड, लातूर, जळगाव अशा अनेक जिल्ह्यांमध्ये … Read more